महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयू)मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांच्या विहीरगाव येथील हेरिटेज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
राज्यातील खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने विभागीय स्तरावर शुल्क नियामक समिती स्थापन केली आहे.
नागपूर महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ६,२०२.४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून, शहरातील विकासकामांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
संकटसमयी दाखवलेले प्रसंगावधान आणि माणुसकीचे दर्शन अनेकदा एखाद्याचे आयुष्य वाचवते.
उपराजधानी नागपूर आता देशातील महत्त्वाचे विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक केंद्र बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात सोमवारी एका आक्रमक कुत्र्याने नागरिकांवर हल्ल्यांची मालिका घडवून आणत तब्बल १३ जणांना जखमी केले.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आक्रमक झाला असून, पक्षाच्या वतीने संविधान चौकात 'थाळी बजाओ' आंदोलन करण्यात आले.
विमान इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता नागपूर विमानतळावरील उड्डाणांवर दिसून येत आहे.
नागपूरच्या जुनी कामठी रोड परिसरातील पूर्णिमा अगरबत्ती निर्मिती कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
दूध भेसळीविरोधातील मोहिमेला अधिक धार देत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मोठ्या दुग्ध प्रक्रिया उद्योगांचीही कसून तपासणी सुरू केली आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरंग भोजनालयात सुरू असलेल्या कथित दारू पार्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
चहाचा व्यवसाय चांगला चालावा, या आशेने एका महिलेने भोंदूबाबाचा आधार घेतला.
व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण अपघात झाला आहे.
भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वात परवडणारा पर्याय मानला जातो.
देशातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात देशभरातील ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयांचे कामकाज बंद करण्यास मंजुरी दिली आहे.
दुबईतील एमिरेट्स रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय आणि श्रीलंकन कामगारांच्या कुटुंबीयांना यूएईस्थित भारतीय उद्योजक डॉ. शमशीर वायलील यांनी दिलासा दिला आहे.
दक्षिण अमेरिकेतील Venezuela या देशाला बुधवारी सलग दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसल्याने मोठी खळबळ उडाली.
महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची कार्यात्मक परीक्षा आता बंधनकारक करण्यात आली असून, ही परीक्षा निर्धारित मुदतीत उत्तीर्ण न झाल्यास चालकांना मोठा फटका बसू शकतो.
राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट)ने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा विधानसभेत चर्चेचा विषय ठरला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यमान कायद्यात दोषींसाठी एक लाख रुपयांच्या दंडापासून ते मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनातील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेल्या **'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'**ची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठाम उत्तर दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका 'पंड्या स्टोअर' आणि 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता रोहित चंडेल (वय 29) याला अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो **'लॉक अप'**चा दुसरा सीझन सुरू होताच स्पर्धकांबरोबरच शोचे नवे होस्टही चर्चेचा विषय ठरले आहेत.
लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप 2’मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एंट्रीनंतर पहिल्याच दिवशी मोठा वाद रंगला. अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करत शिल्पाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुनीता यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तिला खडेबोल सुनावले.
सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा आणि १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचलेला ‘देऊळबंद २’ हा चित्रपट एकेकाळी आर्थिक अडचणींमुळे प्रदर्शित होण्याच्या संकटात सापडला होता.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
२००५ पूर्वी छापण्यात आलेल्या 'महात्मा गांधी' मालिकेतील जुन्या चलनी नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम आजही सराफा बाजारात दिसून आला.
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या इंधन क्षेत्रावरही दिसू लागला आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा मोठे नियोजन केले आहे.
केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
‘जय साईराम’च्या घोषात आणि फुलांनी सजलेल्या रथाच्या साक्षीने शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या साई परिक्रमेचा (Sai Parikrama) उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.
भारतीय ॲथलेटिक्सचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा पुन्हा एकदा स्पर्धात्मक मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सवाचा चौथा हंगाम यंदा अधिक दिमाखात पार पडणार आहे.
“खेलो नागपूर खेलो” या संकल्पनेवर आधारित, खासदार महोत्सवांतर्गत येत्या ३१ मे रोजी मॅरेथॉन व “रन नागपूर रन” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे औपचारिक आमंत्रण दिले. या भेटीमुळे अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.