राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल (10th result) जाहीर केला असून, नागपूर जिल्ह्याने यंदा 89.07 टक्के निकाल नोंदवला आहे.
केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात मे 2026 हा ‘सौर महिना’ म्हणून साजरा केला जात आहे.
तृतीयपंथीयांनी विश्व हिंदू परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत हत्या प्रकरणातील आरोपीच्या प्रस्तावित ‘पीठाभिषेक’ कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरावर ‘रेडिओॲक्टिव्ह’ हल्ल्याची धमकी देणारे निनावी पत्र समोर आल्याने नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.
एप्रिलच्या उत्तरार्धाची सुरुवात होताच विदर्भात (Vidarbha) उन्हाची झळ अधिकच तीव्र झाली आहे. रविवारी नागपुरात यंदाच्या हंगामातील उच्चांक नोंदवला गेला असून तापमान ४१.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
सुयोग नगर चौक, तुकाराम सभागृह परिसर (नरेंद्र नगर) येथे ‘चवदार प्यावू’ या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शहरात जाहीर करण्यात आलेल्या ३६ तासांच्या पाणी (Water) पुरवठा बंदीचा मोठा फटका आता शासकीय आरोग्य व्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढत चाललेला लठ्ठपणा आणि मधुमेह या समस्यांमुळे वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर झपाट्याने वाढला आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी क्लबमध्ये घडलेल्या मारामारीच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी कडक पाऊल उचलत शिवाजीनगर येथील Raasta Club हा क्लब १५ दिवसांसाठी सील केला आहे.
शहरातील छोटा ताजबाग परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
नागपूर वाहतूक पोलिसांनी ड्रग्सच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शहरात गाजत असलेल्या TCS कंपनीतील हिंदू महिलांच्या कथित लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणात आता मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी होणाऱ्या NEET 2026 परीक्षेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे.
नीट २०२६ परीक्षेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथे विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून भारतात गॅस तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा रक्तरंजित स्फोटाने हादरला आहे.
मध्यपूर्वेत इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात उफाळलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा थेट फटका भारताच्या ऊर्जा पुरवठा साखळीला बसत असल्याचे चित्र आहे
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले असताना इराक ने एक अनपेक्षित आणि मोठी ऑफर जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असून, केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळा, परदेश दौरे पुढे ढकला तसेच पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित करा, असे केलेल्या आवाहनानंतर देशभरात चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यात इंधन साठ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजारपणातून पूर्णपणे सावरल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी भक्कम आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय सध्या त्यांच्या वैभवशाली जीवनशैलीमुळे चर्चेत आले आहेत.
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटावर काही अटींसह मंजुरी दिली आहे.
टीव्ही आणि वेब मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता करण वाही सध्या अभिनय सोडणार असल्याच्या चर्चांमुळे चर्चेत आला होता.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’ला नवे आकर्षक रूप देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसोबतच काही काळ सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली गेली असून सराफा बाजारात खरेदीदारांसाठी दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली आहे.
केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
‘जय साईराम’च्या घोषात आणि फुलांनी सजलेल्या रथाच्या साक्षीने शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या साई परिक्रमेचा (Sai Parikrama) उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे औपचारिक आमंत्रण दिले. या भेटीमुळे अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
टीम इंडियाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू रिंकू सिंह (Rinku Singh) यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अलीगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे.
वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL 2026) च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने दिल्ली कॅपिटल्सवर थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक लढतीत कर्णधार स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखाली आरसीबीने नवा इतिहास रचला.
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) संन्यास घेण्याचा विचार मनात आला असला तरी, तो अजून घ्यायचा नाही असं स्पष्ट केलं आहे. राहुलने सांगितलं की संन्यासासाठी ‘अजून थोडा वेळ बाकी आहे’ आणि तो वेळ आल्यावरही निर्णय घ्यायला उशीर करणार नाही.
भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२१ जानेवारी) नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत २–१ असा अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर, टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने आपल्या कारकिर्दीला अधिकृत पूर्णविराम दिला आहे. सततच्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे आता सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळ शक्य नसल्याने तिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.