ईद-उल-मिलादच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिीस ‘अलर्ट’ मोडवर; ३५०० पोलीस कर्मचारी-अधिकारी तैनात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन-झी पिढीतील तरुणांशी संवाद साधताना आपल्या तरुणपणीच्या आंदोलनाच्या आठवणी सांगितल्या.
गोधनी (Godhani) ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी पहाटे क्लोरीन गॅसची गळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील काही शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेबाबत खबरदारी वाढवली आहे.
नागपूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न महापालिकेच्या महासभेत चांगलाच तापला. दूषित पाणीपुरवठा, अनियमित पाणी आणि अवाजवी पाणीबिलांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) आयोजित ‘अॅट होम’ कार्यक्रमात नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या चार राज्यांच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले.
सरकारी जागा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आता व्यापक कारवाईची तयारी सुरू केली आहे.
पोलिस दलातील दीर्घकाळाची निष्ठावान सेवा, कर्तव्याप्रती समर्पण आणि उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
नागपूरसह संपूर्ण विदर्भातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी उपचाराचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेयोच्या हिरक महोत्सवी वर्षाला आज उत्साहात सुरुवात झाली.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाची गंभीर घटना घडली.
वाठोडा परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.
राज्याच्या आर्थिक प्रगतीचे दावे होत असतानाच शासकीय कामांची थकीत देणी कंत्राटदारांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आले आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
नंदनवन परिसरात टोळी संघर्षातून कुख्यात गुन्हेगार अक्षय वंजारी याची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
भारताच्या संरक्षण क्षमतेला आणखी बळ देण्याच्या दिशेने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
बिहारमधील (Bihar) मधेपुरा येथील प्रसिद्ध सिंहेश्वर धाम मंदिरात सावन महिन्याच्या शेवटच्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.
देशात वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे विकासकामे आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेचे समर्थन केले आहे.
येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात भारतीय ध्वजावरील 'एमएसव्ही फैज नूर ओलिया' या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यात आला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून अमेरिकेच्या जलपुरवठा व्यवस्थेवर सलग सात सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण अपघात झाला आहे.
अमरावतीतील रुग्णालयात नवजात बाळांच्या मृत्यूच्या घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. “आता मी जास्त काम करू शकत नाही.
आम आदमी पार्टीचे (AAP) माजी कार्यकर्ते आणि कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘आप’ सोडण्यामागचे वैयक्तिक कारण स्पष्ट केले आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानामुळे कालपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित ‘चहावाला’ प्रवासावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे.
इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना शिक्षण आणि सरकारी नोकरीतील आरक्षणाचा लाभ देताना लागू असलेल्या क्रिमिलेयरची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाखांवरून थेट १५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना सध्या वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
शिवसेना पक्षावरील हक्क, पक्षाचे चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा चर्चेत आली आहे. ठाकरे (Thackeray) गटाच्या वतीने अॅड. देवदत्त कामत यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. यापूर्वी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाचा युक्तिवाद केला होता.
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चित्रपटामुळे नव्हे, तर तुरुंगात घालवलेल्या दिवसांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आला आहे.
लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका 'पंड्या स्टोअर' आणि 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता रोहित चंडेल (वय 29) याला अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
कांद्याच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
साखरेच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडत असताना, या दरवाढीसाठी इथेनॉल उत्पादनाला जबाबदार धरलं जात आहे.
तरुण पिढीच्या बदलत्या अपेक्षा आणि डिजिटल सवयी लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कामकाजात मोठे बदल करण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
आघाडीची FMCG कंपनी Godrej Consumer Productsच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी घसरण पाहायलाळाली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने धनगर समाजाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा मोठे नियोजन केले आहे.
केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने मोठा पराक्रम करत फ्रान्सचा 2-0 ने पराभव केला.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.
भारतीय ॲथलेटिक्सचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा पुन्हा एकदा स्पर्धात्मक मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सवाचा चौथा हंगाम यंदा अधिक दिमाखात पार पडणार आहे.
“खेलो नागपूर खेलो” या संकल्पनेवर आधारित, खासदार महोत्सवांतर्गत येत्या ३१ मे रोजी मॅरेथॉन व “रन नागपूर रन” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.