ई-२० पेट्रोलच्या सक्तीच्या वापराविरोधात नागपुरात युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत नागपूर जिल्यातील 24 हजार 322 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
सोनेरी पहाटच्या संयोजिका रेखा भोंगाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या 'सुपर मॉम क्राऊन 2026 – सीझन 6', 'मिस फॅशन आयकॉन', 'किड्स फॅशन आयकॉन', 'सुपर मॉम अवॉर्ड' तसेच 'महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड' या भव्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंगळवारी नागपुरात झालेल्या विक्रमी मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलत्या हवामानामुळे शहरांच्या पायाभूत सुविधांवर नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली.
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याचा दावा करणारी सोशल मीडियावरील पोस्ट खोटी असल्याचे उघड झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
देशभर गाजत असलेल्या नीट (NEET) पेपर लीकप्रकरणाचे पडसाद नागपुरातही उमटले.
राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करोग रुग्णांना आधुनिक उपचार सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने नागपुरात आंदोलन करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयू)मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांच्या विहीरगाव येथील हेरिटेज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नागपुरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर खोटी ओळख निर्माण करून १६ वर्षीय मुलीशी मैत्री करणाऱ्या आणि नंतर तिला ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
जगप्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी झाली असून, पाकिस्तानमधील कराकोरम पर्वतरांगेतील ब्रॉड पीकवर झालेल्या भीषण हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला.
साखळीचोरांनी पुन्हा डोके वर काढले असून, एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या भागांत महिलांना लक्ष्य करत मंगळसूत्र आणि सोन्याच्या साखळ्या हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात भारतीय ध्वजावरील 'एमएसव्ही फैज नूर ओलिया' या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यात आला.
दक्षिण काश्मीरातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना घडवली आहे.
देशभरातील सरकारी व स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांवर कठोर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून अमेरिकेच्या जलपुरवठा व्यवस्थेवर सलग सात सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण अपघात झाला आहे.
तृणमूल काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या २० खासदारांच्या गटातील तीन मुस्लिम खासदारांनी भाजपप्रणीत एनडीएपासून स्पष्ट अंतर राखल्याचे समोर आले आहे.
देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करणारा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी केला आहे.
ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसने विदर्भातून 'मंडल यात्रा'ची सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोठी घोषणा केली आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पेपरफुटी, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकार व भाजपवर जोरदार टीका केली.
नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री पदाची देशभरात मोठी चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्रालय आणि या पदावरील व्यक्तीच्या जबाबदाऱ्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चित्रपटामुळे नव्हे, तर तुरुंगात घालवलेल्या दिवसांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आला आहे.
लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका 'पंड्या स्टोअर' आणि 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता रोहित चंडेल (वय 29) याला अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो **'लॉक अप'**चा दुसरा सीझन सुरू होताच स्पर्धकांबरोबरच शोचे नवे होस्टही चर्चेचा विषय ठरले आहेत.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
२००५ पूर्वी छापण्यात आलेल्या 'महात्मा गांधी' मालिकेतील जुन्या चलनी नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम आजही सराफा बाजारात दिसून आला.
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या इंधन क्षेत्रावरही दिसू लागला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने धनगर समाजाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा मोठे नियोजन केले आहे.
केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने मोठा पराक्रम करत फ्रान्सचा 2-0 ने पराभव केला.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.
भारतीय ॲथलेटिक्सचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा पुन्हा एकदा स्पर्धात्मक मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सवाचा चौथा हंगाम यंदा अधिक दिमाखात पार पडणार आहे.
“खेलो नागपूर खेलो” या संकल्पनेवर आधारित, खासदार महोत्सवांतर्गत येत्या ३१ मे रोजी मॅरेथॉन व “रन नागपूर रन” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.