मनुस्मृतीच्या निषेधासह संविधानाच्या सन्मानाचा संदेश देण्यासाठी युवक काँग्रेसने नागपुरात ‘संविधान सन्मान यात्रा’ काढली.
नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या तब्बल १४५ वर्षे जुन्या मारबत महोत्सवाला यंदा जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.
गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.
गुन्ह्यांचा प्रभावी तपास करून आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासोबतच न्यायालयीन कामकाजात सक्षम बाजू मांडणाऱ्या नागपूर शहर पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ईद-उल-मिलादच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिीस ‘अलर्ट’ मोडवर; ३५०० पोलीस कर्मचारी-अधिकारी तैनात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन-झी पिढीतील तरुणांशी संवाद साधताना आपल्या तरुणपणीच्या आंदोलनाच्या आठवणी सांगितल्या.
गोधनी (Godhani) ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी पहाटे क्लोरीन गॅसची गळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील काही शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेबाबत खबरदारी वाढवली आहे.
नागपूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न महापालिकेच्या महासभेत चांगलाच तापला. दूषित पाणीपुरवठा, अनियमित पाणी आणि अवाजवी पाणीबिलांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला.
कन्हान परिसरात गांजाची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली उड्डाणपुलावर भरधाव खासगी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २१ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
बैद्यनाथ चौक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ‘श्री ओम डेकोर’च्या दुकानाला अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली.
राज्याच्या आर्थिक प्रगतीचे दावे होत असतानाच शासकीय कामांची थकीत देणी कंत्राटदारांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
सरकारी शाळांमधील गैरसोयी आणि पायाभूत सुविधांची स्थिती समोर आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.
भारताच्या GDP वाढीचा दर ७.८ टक्के नोंदवल्यानंतर देशातील आर्थिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर भारत आणि चीनसह मोठ्या देशांकडून नुकसानभरपाईची मागणी करण्याची तयारी नेपाळ सरकारने सुरू केली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून संघर्ष अद्यापही सुरूच आहे.
येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात भारतीय ध्वजावरील 'एमएसव्ही फैज नूर ओलिया' या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यात आला.
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या कथित ‘चौकीदार चोर आहे’ या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या मानहानीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत मोठी खालावण झाली आहे.
पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भिंतीवरील छायाचित्र हटविल्याच्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर नेमका अधिकार कोणाचा, याबाबतचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने बाजू मांडली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी नगरसेविका विशाखा राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
‘आवारापन 2’च्या यशाचा आनंद घेत असलेल्या अभिनेता इम्रान हाश्मीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चित्रपटामुळे नव्हे, तर तुरुंगात घालवलेल्या दिवसांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आला आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
कांद्याच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
साखरेच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडत असताना, या दरवाढीसाठी इथेनॉल उत्पादनाला जबाबदार धरलं जात आहे.
तरुण पिढीच्या बदलत्या अपेक्षा आणि डिजिटल सवयी लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कामकाजात मोठे बदल करण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
आघाडीची FMCG कंपनी Godrej Consumer Productsच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी घसरण पाहायलाळाली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने धनगर समाजाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा मोठे नियोजन केले आहे.
केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने मोठा पराक्रम करत फ्रान्सचा 2-0 ने पराभव केला.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.
भारतीय ॲथलेटिक्सचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा पुन्हा एकदा स्पर्धात्मक मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सवाचा चौथा हंगाम यंदा अधिक दिमाखात पार पडणार आहे.
“खेलो नागपूर खेलो” या संकल्पनेवर आधारित, खासदार महोत्सवांतर्गत येत्या ३१ मे रोजी मॅरेथॉन व “रन नागपूर रन” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.