देशभर गाजत असलेल्या नीट (NEET) पेपर लीकप्रकरणाचे पडसाद नागपुरातही उमटले.
राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करोग रुग्णांना आधुनिक उपचार सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने नागपुरात आंदोलन करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयू)मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांच्या विहीरगाव येथील हेरिटेज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
राज्यातील खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने विभागीय स्तरावर शुल्क नियामक समिती स्थापन केली आहे.
नागपूर महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ६,२०२.४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून, शहरातील विकासकामांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
संकटसमयी दाखवलेले प्रसंगावधान आणि माणुसकीचे दर्शन अनेकदा एखाद्याचे आयुष्य वाचवते.
उपराजधानी नागपूर आता देशातील महत्त्वाचे विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक केंद्र बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरात पुन्हा एकदा 'अन्ना गँग'ने डोके वर काढले असून, सीताबर्डी परिसरात अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने दोन कारचे काच फोडून लॅपटॉप आणि महत्त्वाचे साहित्य चोरी करण्यात आले.
लुटीच्या उद्देशाने रचलेला डाव फसल्याने एका निष्पाप ऑटोचालकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना गोरेवाडा–पेटसूर रोड परिसरात घडली.
वाढदिवसाचा आनंद साजरा करून काही तासही उलटले नव्हते, तोच एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
नागपूर (Nagpur) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत सुमारे २.५० लाख रुपये किमतीचे २३.१० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
नीट परीक्षा, पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 'कॉकरोच जनता पक्ष'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके (Abhijit Deepke) यांनी जंतर-मंतर येथे सुरू असलेले आपले उपोषण अचानक मागे घेतले.
भारतीय रेल्वेने पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर धावणारी प्रवासी रेल्वे सुरू केली आहे.
व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण अपघात झाला आहे.
दुबईतील एमिरेट्स रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय आणि श्रीलंकन कामगारांच्या कुटुंबीयांना यूएईस्थित भारतीय उद्योजक डॉ. शमशीर वायलील यांनी दिलासा दिला आहे.
दक्षिण अमेरिकेतील Venezuela या देशाला बुधवारी सलग दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसल्याने मोठी खळबळ उडाली.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या CJP च्या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपुरात विविध जनहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित परिसीमन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत.
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाच्या नावाखाली काही घटकांकडून वेगळे उद्देश साधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना वेग आला असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
सातबारा उताऱ्यांमधील नोंदींमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारावर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून त्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेचा विषय ठरला आहे.
हाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आला आहे.
लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका 'पंड्या स्टोअर' आणि 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता रोहित चंडेल (वय 29) याला अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो **'लॉक अप'**चा दुसरा सीझन सुरू होताच स्पर्धकांबरोबरच शोचे नवे होस्टही चर्चेचा विषय ठरले आहेत.
लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप 2’मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एंट्रीनंतर पहिल्याच दिवशी मोठा वाद रंगला. अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करत शिल्पाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुनीता यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तिला खडेबोल सुनावले.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
२००५ पूर्वी छापण्यात आलेल्या 'महात्मा गांधी' मालिकेतील जुन्या चलनी नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम आजही सराफा बाजारात दिसून आला.
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या इंधन क्षेत्रावरही दिसू लागला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने धनगर समाजाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा मोठे नियोजन केले आहे.
केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने मोठा पराक्रम करत फ्रान्सचा 2-0 ने पराभव केला.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.
भारतीय ॲथलेटिक्सचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा पुन्हा एकदा स्पर्धात्मक मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सवाचा चौथा हंगाम यंदा अधिक दिमाखात पार पडणार आहे.
“खेलो नागपूर खेलो” या संकल्पनेवर आधारित, खासदार महोत्सवांतर्गत येत्या ३१ मे रोजी मॅरेथॉन व “रन नागपूर रन” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.