पावसाळा म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण होय. पावसाळा आला की त्यासोबत अनेक संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांचे आगमन होते. पावसाळ्यात लोकांना दूषित आणि गढूळ पाण्यामुळे देखील अनेक प्रकारच्या आजारांचा सामोरे जावे ल..
पावसाळा हा ऋतु बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटतो. महाराष्ट्रात यंदा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक नद्या, नाले ओसंडून वाहत असून धरणांचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहे. अशात संततधार पाऊस म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण होय. य..
कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नसताना आता मंकीपॉक्स आजाराने आपले डोके वर काढले आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण ४ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे आणि चिंतेचे वात..
पावसाळा हा निसर्गाला हिरवा शालू नेसवणारा ऋतू आहे. मनुष्य, पशु, पक्षांना आनंदधारांमध्ये भिजवून टाकणाऱ्या जलधारा मनसोक्त बरसू लागल्या म्हणजे उन्हाळ्यातील काहिली दूर होऊन मनाला एक टवटवीतपणा येतो. हाच पाऊस अविरत बरसू लागला म्हणजे खळाळते झरे, डोंगरातून व..
नवी दिल्ली : संसर्गजन्य आणि प्राणघातक मंकीपॉक्स आजाराने भारतातही एन्ट्री केली आहे. केरळ राज्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भार..
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशातील १८ वर्षावरील सर्व वयस्क नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वर्धित मात्रा (बुस्टर डोज) १५ जुलै पासून मोफत देण्यात येणार आहे...
पावसाळ्यात काही भागात जास्त पाऊस येण्याची शक्यता असते. साहजिकच डबके, पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी परिसर स्वच्छता..
उन्हाळ्यातील घामाच्या धारांनी बेजार झाल्यानंतर येणारा पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. पाऊस धो-धो बरसायला लागला की नदी-नाले वाहू लागतात, डोंगर-कपारीत धबधबे कोसळू लागतात. सृष्टी हिरवागार शालू नेसते. अशा वातावरणाचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही. व..
नागपूर : जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस असतो, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे किटकजन्य व जलजन्य आजार होतात. त्यासाठी पावसाळ्यात नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घ..
मटारची उसळ साहित्य :१० वाट्या सोललेला मटार, २ वाट्या ओलं खोबरं, दीड वाटी चिरलेली कोथिंबीर, मध्यम तिखटाच्या ८-१० मिरच्या (लाल तिखट घालणार असल्यास मिरच्या निम्म्या घ्याव्यात), १ चमचे आल्याचा ठेचा, ..
कुरकुरीत कांदा भजी साहित्य : १० वाट्या कांद्याचे पातळ काप,२-३ वाट्या डाळीचे पीठ,१-२ चमचे लाल तिखट, १ चमचा मीठ सुरुवातीला लावण्यासाठी (नंतर लागल्यास चवीनुसार)तेल तळण्यासाठी,किंचित पापडखार (पापडखारा..
गाजर गुलाबजाम साहित्य : अर्धा किलो गाजर,अर्धा किलो खवा,८ चमचे कॉर्नफ्लोअर,अर्धा किलो साखर,अडीच कप पाणी,१ चमचा वेलची पूड,२ चमचे बारीक रवा, तळण्याकरिता तूप किंवा तेल. कृती : गाजर सोलून किसून घ्यावी आणि क..
साहित्य : एक डझन कच्ची केळीपाऊण वाटी वरीचे पीठ,शिंगाड्याचे पीठ,राजगिऱ्याचे पीठ,अर्धी वाटी दाण्याचे कूट,१०-१२ हिरव्या मिरच्या,खायचा सोडा,साखर,जिऱ्याची पूड,मीठ,कोथिंबीर,तीन वाट्या दही कृती : केळी सोलून कुकरमध्ये उक..
नागपूर : गुवाहाटी म्हणजे सप्तभगिनीत मोठ्या आणि मुख्य भूमिकेत असलेल्या आसामची राजधानी. ‘लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई’ या गुवाहाटीच्या शानदार विमानतळावर उतरल्यावर आणि तिथून शहरात प्रवेश केल्यावर आपण नवखे आहोत असे क..
नागपूर : 'अंग्रेजो, भारत छोडो' या गांधीजींच्या घोषणेचा जबरदस्त परिणाम साऱ्या भारतवर्षावर झाला. सारा देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. आसामसुद्धा स्वतंत्रतेच्या महायज्ञात सामील झाला. महात्मा गांधी आसाममध्ये येऊन गेले. प. नेहरू आण..
नागपूर : ब्रिटीशांच्या (British) जोखडातून भारत स्वतंत्र (Independent India) करण्याकरिता देशभर सर्वत्र विरोध आंदोलने झाली. अनेक देशभक्तांनी (Freedom fighters) आपले जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेचले, प्राणांची आहुती दिली. स्व..
नागपूर : भारताचे ‘स्वित्झर्लंड’ काश्मीरला म्हटले जाते, पण ईशान्य भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी स्वित्झर्लंडच्या तोडीस तोड आहेत. पण व्हावी तशी प्रसिद्ध न झाल्याने ती अपरिचित राहिली. मात्र याचा ईशान्य भारताला ..
नागपूर : उगवत्या सूर्याचा प्रदेश असणारा अरुणाचल ! सामरिकद्रुष्ट्या अत्यंत महत्वाचे सीमावर्ती राज्य! एका बाजूला बलाढ्य चीन, तिबेट, उत्तर पश्चिमेला भूतान, पूर्वेस म्यांमार अशा आतरराष्ट्रीय सीमा. पूर्वीचा नेफा (नॉर्थ इस्ट फ..
नागपूर : अरुणाचलात गेल्यास पाहण्याजोगे पौराणिक व ऐतिहासिक स्थान म्हणजेच ‘मालिनीथान’ असे आपणास जरूर म्हणता येईल. तसे पाहिल्यास अरुणाचलात प्रवेश केल्यावर आपल्या डोळ्याचे पारणे फिटेल इतका सुंदर निसर्ग आहे. हिरवे..
नागपूर : अनेक अर्थाने सुंदर आणि अद्भुत गोष्टींचा खजिना म्हणजे मेघालय. मातृसत्ताकपद्धती मेघालयाची जीवनशैली, येथील लोकोत्सव, लोकगीते आणि लोकनृत्यांच्या माध्यमातून मेघालयाने आपले वेगळे पण जोपासले. पोम्ब्लांग नोंग्क्रेम, वां..
नागपूर : जागतिक पर्यावरण दिन विशेष : ईशान्य भारतात लोकसंख्या व विशिष्ट जनजातीनुसार छोट्या राज्यांची निर्मिती झाली त्यावेळी नव्याने नावे दिली गेली. अरुणाचल, मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा नावे अत्यंत चपखल, योग्य अर्..
नागपूर : वैष्णव संस्कृतीचा जगभर प्रचार करणाऱ्या माजुली या निसर्गरम्य परिसराची आज आपण ओळख करून घेऊ. आसामच्या पूर्वेकडील जोरहाट जिल्ह्यापासून अवघ्या २०-२५ किमी अंतरावर असलेला visitors stop अर्थात माजुली नदी बेट. गुवाहाटीला..
नागपूर : Brahmaputra River : गुवाहाटीत उतरल्याबरोबर आपल्याला दर्शन होते ते एका प्रचंड मोठ्या जल प्रवाहाचे ! जसे कोलकोता हे मां गंगेच्या किनारी वसलेले मोठे शहर तसेच आसामचे आणि ईशान्येचे प्रवेशद्वार असलेले गुवाहाटी ह..
नागपूर : ईशान्य भारत! ब्रम्हदेवाने जरा फुरसतीने हा प्रदेश बनविला असावा असे येथे आल्यावर आपल्याला जाणवेल. इतकी निसर्गाची मुक्त उधळण, फुला-पानांची विविधता, विविध सुंदर रंग, दुरून दिसणारी हिमालयाची मनमोहक निळसर हिरवी रांग (bluehi..
नागपूर : सुदूर ईशान्येकडील हे राज्य अनेकानेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. 1962 साली विस्तारवादी बलाढ्य चीनने केलेले आक्रमण याच प्रदेशातून झाले होते. त्यावेळी हा संपूर्ण प्रदेश NEFA (north east frontier agency) या नावाने ओळखला..
नागपूर : “वा, काय फक्कड चहा बनवलाय वहिनी तुम्ही?”“मग आसाम स्पेशल आहे, खास ह्यांच्या गुवाहाटीच्या मित्राकडून मागवलाय बरं का? ”असे संवाद भारतातील बहुतांश घरात आणि विशेषतः चहाचे दर्दी म्हणवल्..
नागपूर : चीन, भूतान, म्यानमार या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांना भिडलेलले हे भारताचे पूर्वोत्तर राज्य आणि त्यामुळेच अतिशय संवेदनशील, उंच, कठीण, जंगलांनी व्याप्त आणि कमी लोकसंख्या असलेले हे सीमांत राज्य होय. आपण जसजसे या ..
नागपूर : रक्तसंक्रमणासाठी सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेत ऐच्छिक आणि कोणताही मोबदला न घेता रक्तदान करणाऱ्यांचे महत्..
नागपूर : सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट आज जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच जण इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेटचे स्वरूप जसे विस्तारित गेले तसे ऑनलाईन गुन्हेगारीही विस्तारित गेली. ऑनलाईन गुन्हे रोख..
नागपूर : संपूर्ण जगभरात आज जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day) साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेची यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२२ ची थीम 'तंबाखू आपल्या वातावरणाला धोकादायक' (Tobacco a threat to our enviro..
नागपूर : दरवर्षी २४ मार्च रोजी जगभरात जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश क्षयरोगाच्या आजाराबाबत लोकांना जागरूक करणे हा आहे. जगभरात लाखो लोक टीबी आजाराशी झुंज देत आहे..
नवी दिल्ली : गुळवेल या वनस्पतीचा (गिलॉय/गुडुची) यकृतावर विपरीत परिणाम होतो, असे चुकीचे विधान माध्यमांतील काही विभागांनी केले आहे. गुळवेल ही वनस्पती (गिलॉय/गुड्डुची : टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) सुरक्षित आहे, आणि गुळवेल कोणताही ..
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व्यक्तीच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन काळापासून तुळशीचा उपयोग अनेक रोगांव..
नागपूर : घसा खराब झाला किंवा खोकला येत असेल तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जाते. पण ज्येष्ठमधाचे अजून अनेक फायदे आहेत. चवीला गोड लागणारे ज्येष्ठमध कॅल्शियम, ग्लीसारायजक अॅसिड, अँटी ऑक्सिडंटस्, अँ..
नागपूर : गुणकारी घटकांनी युक्त असलेली तुळशीची पाने अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये वापरली जातात. यातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्कृष्ट मानले जातात. रोज तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्..
नागपूर : साधारणपणे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. या काळात अनेकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची ..
दारिद्र्यरेषेखालील महिला (Women) तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन (Sanitary Napkins) देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या (Health) दृष्टीने फायदा होणार आहे. (good news for women will get 10 sanitary napkins for one rupee)..
योगासन म्हणजे अनेक आजारांवरील रामबाण उपाय असेही म्हणतात. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या योगासनाचे महत्वाचे आपण सर्वच जाणतो. दररोज सकाळी एक ते दोन तास योगासन करावे, असे म्हणतात. (suryanamaskar is the best yoga for prevention of diabetes and heart disease know benefits)..
आरोग्याला पोषण तत्त्वांचाही पुरवठा होतो. विशेष म्हणजे पूर्वी तूप घरीच तयार करण्याची पद्धत होती मात्र काळ बदलत गेला आणि तुपाची घरघुती निर्मितीही काही अंशी इतिहासजमा झाली. आता प्रत्येकजण तूप बाहेरून विकत घेतो, त्याच्या किमंतीही विविध प्रकारच्या असतात. त्यामुळे तुपात भेसळ तर नाही ना ?..