पारडी परिसरातील शिवनगर भागातून बिबट्याला (Leopard) बेशुद्ध करून वन विभागाने मोठा प्रयत्न केला, पण रेस्क्यूसाठी वापरलेली गाडी अचानक बंद पडली. वनकर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी गाडी ढकलून पुढे नेली, आणि नंतर दुसरे वाहन बोलावून बिबट्याला रेस्क्यू सेंटरपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले.
राज्यातील गाव कामगार पोलीस (Police) पाटीलांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच तापला असून, तातडीने निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन आमदार, मंत्री आणि शासनप्रमुखांकडे देण्यात आले असून, उद्या नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दीर्घकाळ रखडलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (Dr Ambedkar Convention Center) प्रकल्प आता अंतिम टप्प्यात गतिमान होणार आहे. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सेंटरमधील सर्व उर्वरित कामे तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची सक्त सूचना देण्यात आली.
अनेक भागांत बिबट्यांचा (Leopards) मानवी वस्तीतला वावर चिंतेचा विषय ठरत आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. या परिस्थितीकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आज अनोखी पद्धत अवलंबली. ते बिबट्याच्या वेशातच विधानभवनात पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्या दिवशीच नागपूर शहरात राजकीय हालचालींनी वातावरण तापले. चार स्वतंत्र सामाजिक व जनहित मोर्च्यांनी त्यांच्या महत्त्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी यशवंत स्टेडियमपासून मोर्चा पॉइंटपर्यंत शांततामय रॅली काढली आणि सरकारला निवेदन दिले.
हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात होताच विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरेंच्या गटात मोठी खळबळ माजली आहे. भास्कर जाधव यांचं नाव गेल्या बराच काळापासून या पदासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी असताना, अचानक आदित्य ठाकरेंना पुढे करण्याची चर्चा सुरु झाल्याने समीकरणे बदलू लागली आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहातील कामकाजाला अचानक विराम द्यावा लागला. विधानसभेसह विधानपरिषदेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आजचे संपूर्ण कामकाज तहकूब करण्यात आले.
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) आजपासून सुरू झाले असून, सुरुवातीपासूनच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यंदा पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषद—दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना कार्यवाही सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेत १९ वर्षे कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेली एक महिला NHM कर्मचारी (NHM employee) समायोजन न मिळाल्यामुळे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. तिने या बाबत राज्य सरकार, संबंधित मंत्री आणि आरोग्य विभागाला अनेकदा पत्रे लिहून मदतीची मागणी केली आहे.
येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter session) प्रशासनाने पूर्ण तयारी पूर्ण केली आहे. रवी भवनातील मंत्र्यांचे निवासस्थान आणि आमदारांच्या निवासस्थानी स्वागतासाठी विशेष सजावट करण्यात आली असून, मंत्री आणि आमदार ७ तारखेपासून नागपूरमध्ये हजर होण्यास सुरुवात करणार आहेत.
Goons attack bar with sticks in Nagpur | एकीकडे शहरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. बुधवारी बसवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी उशिरा रात्री प्रातापनगर परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला.
वर्धा रोडवरील पंचतारांकित ले मेरिडियन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय सचिन शिवाजी जाधव यांचा गरम पाण्यामुळे (Hot water) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिग्रस तालुक्यातील हिवरा गावाचा रहिवासी सचिन हॉटेलच्या हाऊसकीपिंग विभागात कार्यरत होता.
कांदिवली (Kandivali) पश्चिमातील लालजी पाडा परिसरात मानवतेला लज्जास्पद ठरणारी घटना घडली असून, केवळ पाच वर्षांच्या निरागस मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून रहिवाश्यांमध्ये भीती आणि रोषाचे वातावरण आहे.
नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी (Parshivni) तालुक्यातील पेंच नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या पालोरा रेती घाटावर रेत तस्करांनी कोट्यवधी रुपयांची रेत चोरी केली आहे. ही मोठ्या प्रमाणावर होणारी तस्करी प्रशासनाच्या कानावरही पडली नाही. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतरच राजस्व विभागाने तातडीने त्या मार्गावर खड्डा खोदून तस्करीचा मार्ग बंद केला.
गर्भधारणेदरम्यान होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र (Center) सरकारची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना थेट 5,000 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे आवश्यक आरोग्यसेवा आणि पोषण घेणे सोपे जाते.
मागील आठवड्यात इंडिगोच्या (IndiGo) विमानसेवेमध्ये मोठ्या अडचणींमुळे अनेक उड्डाणे रद्द झाली तर काही उशिरा झाली, ज्यामुळे प्रवाशांना गंभीर गैरसोय सहन करावी लागली.
दिल्लीच्या लालकिल्ला बॉम्बस्फोट (Delhi Red Fort) प्रकरणातील चार आरोपींची कोठडी न्यायालयाने आणखी चार दिवसांसाठी वाढवली आहे. हा निर्णय पटियाला हाऊस जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदना यांच्या समोर घेतला गेला.
पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादाचा कहर पाहायला मिळाला. नोकुंडी परिसरातील लष्कराच्या तळाजवळ वसलेल्या विशेष निवासी वसाहतीवर रविवारी मध्यरात्री आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन फ्रंट या संघटनेने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
बांगलादेशच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व अशी घटना घडली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केलेल्या कठोर दडपशाहीदरम्यान झालेल्या १४०० नागरिकांच्या मृत्यूचे जबाबदार म्हणून न्यायालयाने त्यांना दोषी मानले.
माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या एका विधानाने जागतिक पातळीवर खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, “पाकिस्तान गुप्तपणे अणु चाचण्या करत आहे.” या वक्तव्यामुळे दक्षिण आशियात, विशेषतः भारतात, चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील राजकीय हालचाली पुन्हा एकदा गती पकडत आहेत. स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाकडे मोठा पक्षप्रवेश झाल्याने शिवसेना शिंदे (Shinde) गटाला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कारही केला होता.
मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देत राज्यभरात उठाव घडवून आणणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनेक ठिकाणी उपोषण, मोर्चे आणि आंदोलन छेडत त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न सरकारसमोर ठामपणे मांडला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली असून, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावर बोलताना त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत संताप व्यक्त केला. “लोकांचा प्रचंड विरोध असतानाही गिरीश महाजनांना एवढी मस्ती आली आहे की नाशिकमध्ये झाडे तोडण्याचे प्रकार सुरूच आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विदर्भ स्वतंत्र राज्य होण्याच्या मागण्या जोर धरत असताना, शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की विदर्भ कधीही महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही. त्यांनी या विषयावर दिलेल्या विधानातून राज्याच्या ऐक्याला प्राधान्य दिले आहे.
राज्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तातडीने नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या समर्थकाकडून भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांना फोनवरून दिलेल्या धमकीचा मुद्दा मंगळवारी विधानसभा अधिवेशनात चांगलाच तापला. या प्रकरणावर सत्ताधारी आमदारांनी जोरदार आक्रमक भूमिका घेत कामकाज काही काळासाठी ठप्प केले.
Tension in Thackeray group over opposition leader post | महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा संघर्ष सुरू होण्याची शक्यता उभी राहिली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोकणातील एका वरिष्ठ नेत्याला संधी मिळेल, असा गृहितक राखला होता, पण अचानक आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्याने या नेत्यात नाराजी पसरली आहे.
विधानपरिषदेत झालेल्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याभोवती राजकीय वादळ तयार झालं आहे. सभागृहात भाजपचे प्रविण दरेकर यांनी त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची कारवाई मागितल्यानंतर वातावरण अधिक तापलं.
भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde)) यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाने आज विधानभवनात प्रचंड खळबळ उडवली. सकाळीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करताच वातावरण तंग झाले. खोपडे यांनी वेलमध्ये उतरून “न्याय मिळालाच पाहिजे” अशी जोरदार घोषणा केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Shinde) महत्त्वाकांक्षी 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेवर आता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लागले आहेत. सत्ताधारी भाजपच्या आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत थेट या योजनेवर प्रश्न उपस्थित करत, ठाणे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
मेहनत आणि वेळ कधी कोणाला काय देईल, हे सांगता येत नाही. काही जण वर्षानुवर्षे प्रयत्न करत राहतात, तर काहींच्या नशिबाला एखाद्या क्षणात नवा उजाळा मिळतो. बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) आयुष्यातही असा बदल घडला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नाने (Gaurav Khanna) ‘बिग बॉस 19’मध्ये जबरदस्त खेळ करत अखेर विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत त्याच्यासोबत फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल होते. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गौरवला मिळालेल्या जोरदार मतांमुळे त्याने विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली.
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी (Madhuri) दीक्षित ही भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नृत्यकौशल्य, अभिनय आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे तिने अगणित प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या करिअरइतकंच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही गॉसिपची रेलचेल कायम दिसली आहे.
इंडिगोच्या (IndiGo) उड्डाणातील चालू अडथळ्यांमुळे देशभरातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असताना या परिस्थितीचा फटका गायक राहुल वैद्यलाही बसला आहे. गोवा ते मुंबई या छोट्या प्रवासासाठी त्याला तब्बल 4.2 लाख रुपये मोजावे लागले.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
मुलीच्या (Girl) शिक्षणासाठी किंवा पुढील आयुष्यातील मोठ्या खर्चांसाठी सुरक्षित, स्थिर आणि खात्रीशीर गुंतवणूक शोधत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सध्या उपलब्ध असलेला सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. केंद्र सरकार चालवणारी ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून व्याजदर हमीदार आहे. 2025 साली योजनेचा व्याजदर 8.2% इतका निश्चित करण्यात आला आहे.
दिवाळीनंतर (Gold) सोनं आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाव वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. उलट चांदीच्या किमतींनी वाढ दाखवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने घेणाऱ्यांसाठी हा महत्वाचा आर्थिक संकेत मानला जात आहे.
तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असताना, सोन्याच्या (Gold) दरात झालेली घसरण ही ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होत असून, लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
नोव्हेंबर (November) महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्ट्यांचे नियोजन जरूर करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबर 2025 साठी प्रसिद्ध केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार देशभरातील बँका एकूण १३ दिवस बंद राहणार आहेत.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
हिंदू धर्मातील एक प्रमुख सण, दसरा (Dussehra), दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासना व भक्तीनंतर हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरतो. देशभरात मंदिरे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
नवरात्र (Navratri) म्हटलं की आपल्या मनात लगेच उपवास, साबुदाणा खिचडी, कुट्टू पुरी, फळाहार आणि सात्विक जेवण डोळ्यांसमोर उभं राहतं. देशभरातील अनेक भागांत नवरात्र म्हणजे संयम, कांदा-लसूण वर्ज्य आणि मांसाहार पूर्णतः टाळण्याचा काळ असतो.
Amazing places associated with mythological story of Goddess Sati | भारत ही मंदिरांची आणि देवस्थानांची भूमी मानली जाते. महाराष्ट्रात विशेषतः ‘साडेतीन शक्तीपीठे’ म्हणून ओळखली जाणारी चार मंदिरे – तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी – यांना धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
फुटबॉल हा जगातील सर्वात आवडता खेळ मानला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) एकूण 48 संघ हिस्सा घेणार आहेत, जे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. या स्पर्धेची मेजबानी संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करणार आहेत.
आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या विशेष भेटीत मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधत त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा २०२५ चा विश्वविजय भारतीय महिलांनी आपल्या जिद्दीने आणि एकतेने साध्य केला आहे. या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव वाढवताना बीसीसीआयने (BCCI) तब्बल ५१ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित करत महिला क्रिकेटच्या गौरवकथेला नवा अध्याय जोडला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket team) रविवारी इतिहास घडवत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. दमदार खेळ आणि अदम्य जिद्दीच्या जोरावर ‘वुमन इन ब्लू’ने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया कप (Asia Cup) २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्याने भारतासाठी विशेष महत्त्व ठेवले कारण भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग तीन विजय मिळवले – साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामन्यात.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
आशिया चषक (Asia Cup) टी-२० स्पर्धेतील थरार आता खऱ्या अर्थाने वाढणार आहे. शनिवारपासून सुपर-फोर फेरीला सुरुवात होणार असून रविवारी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेटमध्ये मैदानावरची धडक जितकी तुफानी असते, तितकीच निवृत्त खेळाडूंच्या वक्तव्यांमधूनही रंगतदार वाद निर्माण होत असतात. नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. काही काळापूर्वी ब्रिटिश सिंगर जास्मिन वालियाशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.