एप्रिलच्या उत्तरार्धाची सुरुवात होताच विदर्भात (Vidarbha) उन्हाची झळ अधिकच तीव्र झाली आहे. रविवारी नागपुरात यंदाच्या हंगामातील उच्चांक नोंदवला गेला असून तापमान ४१.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
सुयोग नगर चौक, तुकाराम सभागृह परिसर (नरेंद्र नगर) येथे ‘चवदार प्यावू’ या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शहरात जाहीर करण्यात आलेल्या ३६ तासांच्या पाणी (Water) पुरवठा बंदीचा मोठा फटका आता शासकीय आरोग्य व्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढत चाललेला लठ्ठपणा आणि मधुमेह या समस्यांमुळे वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर झपाट्याने वाढला आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी क्लबमध्ये घडलेल्या मारामारीच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी कडक पाऊल उचलत शिवाजीनगर येथील Raasta Club हा क्लब १५ दिवसांसाठी सील केला आहे.
शहरातील छोटा ताजबाग परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
गॅस सिलिंडरचा अवैध साठा करणे किंवा काळ्या बाजारात विक्री करणे आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी (Collector) तथा मनपा आयुक्त डॉ. विपीन ईटनकर यांनी दिला आहे. नागरिकांनी भीतीपोटी गॅस सिलिंडर साठवून ठेवू नये, कारण शहरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोराडी (Koradi) येथील महाजेनकोच्या ६६० मेगावॅट वीज प्रकल्पात बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास अचानक अपघात घडला. टर्बाइन मेंटेनन्स विभागातील हॉट एअर पाइपलाइनमध्ये गळती झाल्याने तीव्र गरम वाफ बाहेर पडली आणि त्याच्या झळा लागून चार कर्मचारी जखमी झाले.
नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील वेडा हरी परिसरात खरसोली मार्गावर, जबलपूर महामार्गाजवळ असलेल्या प्लास्टिकच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
शहरात सध्या घरगुती एलपीजी गॅस (LPG gas) मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. या तुटवड्यामागे लहान हॉटेल, टपऱ्या आणि खानावळींमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडरचा होत असलेला वापर हे प्रमुख कारण असल्याची चर्चा सुरू आहे.
शहरातील अजनी परिसरात उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात मानवी संवेदनांना हादरा देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी एका महिलेच्या आयुष्याशी थेट खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, आरोग्य व्यवस्थेतील मोठ्या त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.
कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात भरलेल्या लाइव्ह म्युझिक कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अति सेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भारतीय संगीतसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळवणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
बिहारच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडत राज्यात सत्तांतराचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
बोलिव्हिया (Bolivia) मधील El Alto येथे शनिवारी सकाळी हवाई दलाचे हर्क्युलस विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याचे दृश्य स्थानिक माध्यमांनी प्रसारित केले.
पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतचे संबंध “अत्यंत चांगले” असल्याचे सांगत तेथील नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण इराणमध्ये ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जर्मनीच्या GFZ German Research Centre for Geosciences (जीएफझेड) या भूगर्भीय संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३:४३ वाजता हा भूकंप झाला.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्य शासनाने त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असताना, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
विधानसभेतील पराभवाचा धक्का आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील सत्ता राखण्यात आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या बदलांची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया देत सरकार आणि व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या घडामोडींच्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रात पुढील काही वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता संपूर्ण लक्ष पक्ष संघटन मजबूत करण्यावर केंद्रित केले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते.
राज्यात निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर आणि राजीनाम्यांची मालिकाही सुरू झाली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Municipal Corporation) स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून १६ मार्च रोजी नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बहुप्रतिक्षित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भव्यदिव्य मांडणी आणि दमदार व्हिज्युअल्समुळे हा टीझर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल अभिनेत्री लारा दत्ता हिने केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आपल्या कारकिर्दीत ११ हजारांहून अधिक गाणी गाऊन विक्रम प्रस्थापित केला आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
सराफा बाजारात सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा वेग घेतला असून, खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग झाले आहे.
गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान
एप्रिल महिन्याची सुरुवातच महागाईच्या आणखी एका फटक्याने झाली असून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Commercial gas cylinders) दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.
गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa) सणासुदीच्या वातावरणात ग्राहकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. नववर्षाच्या प्रारंभीच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने बाजारात खरेदीला चालना मिळण्याची शक्यता आहे. आज सराफा बाजार सुरू होताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे २७८० इतकी घट नोंदवली गेली.
‘जय साईराम’च्या घोषात आणि फुलांनी सजलेल्या रथाच्या साक्षीने शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या साई परिक्रमेचा (Sai Parikrama) उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) मंदिर येत्या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे औपचारिक आमंत्रण दिले. या भेटीमुळे अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
टीम इंडियाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू रिंकू सिंह (Rinku Singh) यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अलीगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे.
वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL 2026) च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने दिल्ली कॅपिटल्सवर थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक लढतीत कर्णधार स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखाली आरसीबीने नवा इतिहास रचला.
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) संन्यास घेण्याचा विचार मनात आला असला तरी, तो अजून घ्यायचा नाही असं स्पष्ट केलं आहे. राहुलने सांगितलं की संन्यासासाठी ‘अजून थोडा वेळ बाकी आहे’ आणि तो वेळ आल्यावरही निर्णय घ्यायला उशीर करणार नाही.
भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२१ जानेवारी) नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत २–१ असा अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर, टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने आपल्या कारकिर्दीला अधिकृत पूर्णविराम दिला आहे. सततच्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे आता सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळ शक्य नसल्याने तिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत असून पहिला सामना वडोदरात (Vadodara) खेळवला जाणार आहे. हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण अनेक वर्षांनंतर भारतीय पुरुष संघ वडोदरात आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून तोही एका अत्याधुनिक नव्या स्टेडियममध्ये होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.